मुंबई : काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुंबईत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतातील सर्व शेअर अदानी विकत घेत आहेत. त्यात पैसा कुणाचा आहे. ? तसेच देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी काहींचे संबंध आहे. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. हे अदानीचे पैसे आहेत की दुसरे कुणाचे आहेत. असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
येत्या काही काळात भारतात जी २० परिषद होत आहे. परंतु त्याआधी भारतातील काही उद्योगपती शेअरच्या किमंती वाढवत आहेत. यातच काही मोदींच्या जवळच्या व्यक्तींचा समावेश आहेत. तसेच या व्यक्तीचा चीनच्या च्यांग चुंग लिंग या चीनच्या व्यक्तीचा संबंध आहे. त्याच सेबी प्रमुखांनी अदानींना क्लीनचीट दिली होती. त्याच सेबी प्रमुखांनी अदानींना क्लीनचिट दिली होती. पैसा अदानींचा आहे. की आणकी कुणाचा आहेय़ शेअरची किमंत अदानींनी वाढविली आहे. असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश
दरम्यान, तीन वृत्तपत्रांनी अदानींच्या गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी काहींचे संबंध आहे. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. हे अदानी यांचे पैसे आहेत की दुसरे कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. अदानींच्या संस्थेत सेबीचे माजी प्रमुख काम करत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार
हेही वाचा…८३ वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवारांनी आखली परराज्यातही मोठी रणनीती
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप