Tag: governor-bhagat-singh-koshyari

उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रसंघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण ...

Read more

बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात

अहमदनगर : राज्यपालांनी विधानसभेचे १२ आमदार लटकवून ठेवले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे, असं सांगतानाच भविष्यात असे ...

Read more

१२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले

पुणे : १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य ...

Read more

“मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी ...

Read more

इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता ...

Read more

“ती” यादी राज्यपालांकडेच, मात्र आता ही यादी देणे शक्य नाही

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा लंबकासारखा इकडून-तिकडे टोलवला जात असल्याने, आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद ...

Read more

‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नियुक्तीसाठी राज्यपालांकडे पाठविलेल्या १२ जणांच्या नावाची यादी राजभवनात उपलब्ध आहे की नाही, याबाबत मंगळवारी ...

Read more

मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती, आता मुख्यमंत्री गाठणार थेट दिल्ली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबादल करताना, हा निणर्य घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचं नमूद केलं ...

Read more

आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. लोकमान्य ...

Read more

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

पुणे : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासोबतच देश जोडण्याचेही ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

Recent News