aakash

aakash

विठूमाऊलीचे भेटी, लागलीसे आस! ठरेल त्या मुहूर्तावर होणार पालखींचे प्रस्थान

विठूमाऊलीचे भेटी, लागलीसे आस! ठरेल त्या मुहूर्तावर होणार पालखींचे प्रस्थान

नागपूर: ‘भेटी लागे जिवा, लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’, अशा अनेक ओव्यांमधून भक्त आणि पांडुरंगाच्या दर्शनातील व्याकुळतेचे वर्णन केले...

आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा

आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, हे सरकार खंबीर उभे...

Mumbaikars will show Shiv Sena a seat in the upcoming municipal elections; Chandrakant Patil

मुंबईकर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देतील; चंद्रकांत पाटील

मुंबई:  मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबई महापालिकेनं अलीकडेच १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला...

जातप्रणात पत्र ठरले अवैध: नवनीत राणा यांची खासदारकी जाण्याची कितीपत शक्याता?

जातप्रणात पत्र ठरले अवैध: नवनीत राणा यांची खासदारकी जाण्याची कितीपत शक्यता?

अमरावती: युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  यांचं जात प्रमाणपत्र  हायकोर्टाने अवैध ठरवल्याने. कोर्टाच्या या निर्णयामुळे...

…तर वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

…तर वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

पुणे : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण...

‘आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर एकमेव पर्याय’

‘आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर एकमेव पर्याय’

मुबई : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश...

जनतेने दाखवलेल्या विश्वासला ‘तडा’ जाऊ देणार नाही, त्यांचे ऋण फेडण्याचे काम करील – जयंत पाटील

जनतेने दाखवलेल्या विश्वासला ‘तडा’ जाऊ देणार नाही, त्यांचे ऋण फेडण्याचे काम करील – जयंत पाटील

अहमदनगर : मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत...

मुंबईत पावसाचे थैमान, नागरिकांनो सतर्क रहा; मुख्यमंत्र्यांकडून परिसराची पाहणी

मुंबईत पावसाचे थैमान, नागरिकांनो सतर्क रहा; मुख्यमंत्र्यांकडून परिसराची पाहणी

मुबई :  हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...

जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील

जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील

परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७,००० हेक्टर क्षेत्र हे लाभलेले आहे.  परंतू हा कालवा नादुरूस्त असल्यामुळे पाणी...

मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले

मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले

मुंबई : सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. विरोधकाकडून मुंबई...

Page 1 of 62 1 2 62

Recent News