Tag: raigad news

“…पण तुम्हाला पवारसाहेबांची आठवण आलीय”, तटकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

माणगाव : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदार संघात आता प्रचाराने जोर धरलेला दिसतोय. आज दुसऱ्या टप्यातील प्रचाराचा धुरळा थंडावणार ...

Read more

“अगोदर काय घडले हे विसरुन जा अन् उद्याचा उष:काल येण्यासाठी..,” तटकरेंनी केलं मोठं आवाहन

रायगड : आज राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडल्यानंतर महायुती ही भक्कमपणे उभी राहिली आहे. आता माझ्या प्रचाराची धुरा महायुतीच्या सर्व नेत्यांनी ...

Read more

रायगडमध्ये ७ उमेदवारी अर्ज बाद, तटकरेंसह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पात्र

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी झाली.  यामध्ये  रायगड लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या ...

Read more

“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?

रायगड :  माझ्या एवढे काम कुणी केले नाही. माझ्या कामाच्या पाव टक्केही काम अनंत गीते यांनी या शहरात केलेले नाही. ...

Read more

“जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी…”सुनील तटकरेंचं मोठं विधान

रायगड : नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता अनंत गीते यांच्या मुखातून जनतेला ऐकायला मिळत आहेत. आपल्यावर कोरोनाची महामारी ...

Read more

“ठाकरे सरकारने एक रूपयाचीही तरतुद केली नाही, मात्र महायुतीचं सरकार येताच..,”अर्चना पाटलांचा हल्लाबोल

धाराशीव :  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार राणादादा पाटील यांनी ...

Read more

“जेवढी अदानी-अंबानींच्या मताला, तेवढीच माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मताला किमंत”, सुनील तटकरे

रायगड : अनंत गीते यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी काम केले. भारत सरकारने ज्या योजना केल्या त्या ...

Read more

“महाराजांच्या रायगडातील हा मावळा तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्याल”, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

रायगड :  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे विद्यमान खासदार आणि उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी महायुतीची आढावा बैठक पार पडली. ...

Read more

“राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार”,अदिती तटकरेंचा विश्वास 

रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दापोली येथे महायुती व मित्रपक्ष भाजपचे बुथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स संमेलन पार पडलं. ...

Read more

सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…

मुंबई : गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून अनेक माणसं ढिगाऱ्याखाली सापडली. यामध्ये आतापर्यंत २७ लोकांचा मृत्यू झाला. ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News