मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा २ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबत मोठी कसरत करावी लागणार आहे. यातच आता मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समितीवरही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कुणबी नोंदी शोधण्याचं काम उर्वरित महाराष्ट्रातही सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यातच आता शिंदे समितीचा प्रगती अहवाल मुख्यमंत्र्यांकडून दर आठवड्याला घेण्यात येणार आहे. यातच शिंदे समितीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवावा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले
दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांची व्याप्ती वाढवण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यातच मनोज जरांगे पाटलांच्या अन्य मागण्या कशा पद्धतीने पुर्ण करता येतील याबाबतचही चर्चा करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुन विरूद्ध सासरा असा रंगणार सामना, एकनाथ खडसेंनी दिले लोकसभा निवडणुक लढण्याचे संकेत”
हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल