छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पूर्वसंध्येला १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरात घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यात दुष्काळाची झळ सोसणाऱ्या या विभागाला मदतीसह येथील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा
यापूर्वी ४ ऑक्टोंबर २१०६ रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही बैठक झाली होती. विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी बुधवारी आठही जिल्हाधिकाऱ्यांना पाऊस पाण्याची स्थिती, विकास योजनांचे प्रस्ताव, रखडलेल्या प्रकल्पांबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या एक दिवस आधी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“केंद्र सरकार कुटील डाव रचून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सूड कशासाठी उगवतंय?” ठाकरे गटाचा सवाल
दरम्यान, महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्यात यावा, अशी मागणी मागील काही वर्षापासून मागणी सुरू आहे. यातच मराठवाड्यात कमी पाऊस होत असल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडताहेत. याविषयीही या बैठकीत ठोस उपाययोजना केल्या जातील का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “