मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकावर येत्या १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधीमंडळात शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवरील निकाल वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तर या निकालावरून आता राज्यात अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य भजन स्पर्धा’ ; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला बक्षिस वितरणाचा सोहळा
भाजपकडे आता अन्य राज्यात पक्ष वाढवण्यासारखी परिस्थिती नाही, त्यामुळे महाराष्ट्रावर भाजपचे लक्ष आहे. यातून फोडाफोडीचे प्रयोग सुरू झाले. यातील पहिला प्रयोग शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीवर झाला. हे प्रयोग करणे थांबतील असे वाटत नाही. शिवसेना फोडून भागणार नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत. जनतेला ही गद्दारी आवडली नाही. फितूरी आवडलेली नाही. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…रोखठोक भूमिका घेणारे किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या ‘या’ नेत्यांनीही ठाकरेंची वाट धरली
पुढे बोलतांना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय असणार आहे, सोडून निर्णय झाला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार ? हे पहावे लागेल. पक्षाअंतर्गत बंदी कायदा हा कुचकामी कायदा, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल. त्यामुळे पहिला भूंकप हा नार्वेकर काय करतील हा असेल. असे पृथ्वीराच चव्हाण यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
हेही वाचा“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप