Tag: भाजप नेते आशिष शेलार

आज वसुली चालू आहे की बंद? महाराष्ट्र बंदवर अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबाबत शेतकरी महाराष्ट्र राज्यात आज महाविकास आघाडीकडून आज बंदची हाक दिली आहे. आज ...

Read more

पुण्यातील मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळमधील पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला ...

Read more

शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. भाजपाने या बंदला विरोध केल्याच्या मुद्द्यावर ...

Read more

एवढाच शेतकऱ्यांचा पुळका असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा – मनसे

मुंबई : महाविकास आघाडीकडून लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केलाय. ...

Read more

उद्धवजी, शिवसेनेच्या जीवावर राष्ट्रवादी मोठी होत आहे, महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला – चंद्रकात पाटील

कोल्हापूर : आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला ...

Read more

शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर; चेंबूर येथे वाहतूक रोखली, दुकाने बंद करण्याचे आवाहन

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्र ...

Read more

बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी दम असेल तर रस्त्यावर उतरुन दाखवावं; राऊतांचा इशारा

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...

Read more

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ...

Read more

…म्हणून भाजप आमदाराने मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं; चंद्रकात पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

पुणे : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना “राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात”, असं भाकित वर्तवलं ...

Read more

राज्यात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ

मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Recent News