मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्जेचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
हेही वाचा…“भुजबळांच्या ‘त्या’ भूमिकेला समर्थन नाही,” वडेट्टीवारांचं वक्तव्य, ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी ?
माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते ? याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर. सी शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यात आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…अकोला हादरलं..! मुंडन करून सिगारेटचे चटके देत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, कारवाई करण्याची मागणी
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर २३ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरून विरोधकांनी देखील लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचा आरोप केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा