मुंबई: महापालिका प्रशासन कोरोना विरुद्धची लढाई पूर्ण क्षमतेने लढताना पुणेकरांच्या मदतीच्या हाताने शंभर हत्तींचे बळ मिळाले. सर्वांच्या सहकार्याने ही लढाई जिंकण्याचा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
महापौर मुरली मोहोळ म्हणतात की, मार्च २०२१ ते एप्रिल २०२१ या दोन महिन्यात कोरोनाचे रुग्ण देशात सर्वाधिक पुणे शहारात असल्यांची नोंद झाली होती. नागरिक घाबरले असताना त्यांना धिर देण्याचे गरज त्या काळात होती, त्यांच बरोबर कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाला युद्ध पातळीवर कामाला लागावे लागले, यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद म्हत्वाचा होता, पुणेकरांनी आपली भुमिका समजून व्यवस्थीत पार पाडली.
हे पण वाचा: रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
शहरात दिवसेगणिक कोरोना रुग्ण वाढत गेल्याने महापालिका प्रशासनाने खाजगी शाळा, मंगल कार्यलय अशा अनेंक पर्यांय उपल्बध करुन नागरिकांची तेथे व्यवस्था करण्यात आली. यासर्व काळात कोणाचे ही हाल होऊ दिले नाही. हे सर्व करत असतांनी आमच्यातील सत्तर जणांना आपला जीव गमवावा लागला.
हे पण वाचा: बाणेर-बालेवाडी भागातील पहिल्या प्रथमोचार आरोग्य केंद्राचे लोकार्पण
साडे तीनशे कोंटी रुपये खर्च केले
पुणे शहारात कोरोना रुग्ण वाढत असताना महापालिका म्हणून यासाठी साडे तीनशे कोंटी रुपयांचे महापालिकेत बजट तयार केले, सर्व पैसा कोविड रुग्णा साठी खर्च केला, त्यांची जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्था केली. हे सर्व करत असताना पहिल्या लाटेमध्ये सर्व शांत झाले, असे वाटले की आता सर्व व्यस्थीत झाले परंतू दुसऱ्या लाटेत पुण्याने कोविड रुग्णाची आकडेवारी भयवाह होती. एक नवे आव्हानच पुणे करा समोर उभे होते, अशा परिस्थीत ही पुणेकर ठाम राहले त्यांचे आभार मानावे तेव्हडेच कमी आहे, असे सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले.
हे पण वाचा: “सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका” चंद्रकांतदादा पाटील
जेव्हा कोविडी काळात रुग्णा ऑक्सिजन उभारणारे देशातील पहिले शहर असेल कदाचित, कोविडी काळात लोकांना ऑक्सिजनाचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा राबवली आहे. हा पुणेकरासाठी संर्घंच्या काळा होता. एक कॅाल चालू असताना दहा मिस कॅाल येऊन पडत असत या सर्वांन मध्ये कोणी ऑक्सिजनची मागणी करत असे तर अनेंक समस्या असत लोकांच्या.
हे पण वाचा: घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस
महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेंमत रासने म्हणाले की, या काळात आम्हाला लोकांचे आशिर्वाद मिळाले आणि यामुळेच काम करण्याचे बळ आले, घाबरले नाही, लोक खबीर पणे पाठी मागे उभे होते. अशा कित्येक कोरोना आम्ही हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार, मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा?
- मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही – भगतसिंह कोश्यारी
- सर्व तयारी झाली, राज्यात महिनाभरात भाजपचे सरकार येणार आहे; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
- नावडतीचं मिठ अळणी, अशी अमृता फडणवीसांची गतं; किशोरी पेडणेकरांनी लगावली जोरदार चपराक
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी मंजूर; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा