सांगली : पाण्यापासून वंचित १९ गावांसाठी पाणी मिळावं, यासाठी स्व.आर आर पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तासगाव आणि कवठेमहाकाळ तालुक्यातील १७ गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे आणि टेंभू योजनते या गावांना समाविष्ठ केले पाहिजे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली आहे.
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं
आमदार सुमनताई पाटील व पत्र रोहित पाटलांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. रोहित पाटलांची पहिल्या दिवशी प्रकृती खालावली. वैद्यकीय तपासणीमध्ये रोहित पाटलांना १०२ फॅरनहेट ताप असल्याचे दिसून आलं आहे. दुपारनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता त्यांना ताप असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित पाटलांना रात्री सलाईन लावण्यात आली होती.
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, काल तब्येत बिघडल्यानंतर रोहित पाटील उपोषण सोडणार असं वाटू लागलं होतं. पंरतू आज देखील रोहित पाटील उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. यातच आता राज्य सरकार यांच्या मागण्यांकडे कशाप्रकारे लक्ष देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवार काढणार ८२० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा, कधी, कुठे आणि कोण कोण असणार? वाचा सविस्तर
हेही वाचा…शिंदेंची ताकद वाढली, आतापर्यंत ठाकरेंचे ३५ नगरसेवक फोडले, काॅंग्रेसच्या महिला नेत्यालाही लावलं गळाला
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा”, आव्हाडांनी कुणाला केलं आवाहन ?
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?