मुंबई : गेल्यावर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटाने महापालिकाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार आता ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
संजय राऊत बोलत असतात ते समजू शकतो, पंरतू आदित्य ठाकरे देखील आता त्यांच्यासारखे काहीही बोलायला लागले आहेत. संजय राऊत आदित्यंना चावले आहेत, यामुळे ते देखील राऊतांसारखी वक्तव्ये करत आहेत. फडणवीसांनी बालबुद्धी म्हटले होते. बाळ बुद्धी नाही.या लोकांनी स्वत: चे नाव जरी बाळासाहेब ठेवले तरी तो त्याग त्यांच्यात येणार नसल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
दरम्यान, संजय राऊत हे लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलवण्यावर आणि लिहिण्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही. शिवाजी पार्कच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका जो निर्णय घेईल, तो जनतेला मान्य असेल. असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?