मुंबई : रविवारी, 18 जुलै रोजी मुसळधार पावसाने मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागात भिंत कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाले.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानी झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि जखमी लोकांच्या त्वरित पुनर्प्राप्तीची अपेक्षा केली. पुढे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना ५०००० रुपये दिले जातील.
पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड संघर्ष, महाविकास आघडीवर होणार याचा परिणाम?
चेंबूरच्या भरत नगर भागातून बचावकार्य सुरू असून सुमारे 15 जणांना वाचविण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. या घटनेत किमान 17 जण ठार झाले. अनेक लोक जखमी झाल्याची माहिती असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांना नंतर सोडण्यात आले, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या हवाल्याने दिली आहे.
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to wall collapses in Mumbai. Rs. 50,000 would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
Read Also :
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?