मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. आज अजित पवार आणि शरद पवार गटाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी आता राष्ट्रवादीचे आमदार,पदाधिकारी उपस्थित होत आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण ? कारण आले समोर
अजित पवार यांच्या गटाची बैठक होत असून आतापर्यंत या बैठकीसाठी 28 आमदार उपस्थित असल्याचं दिसत आहे. तर याआधी राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदार आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांची बैठक दुपारी एक वाजता यशवंत सेंटर येथे होत आहे.
हेही वाचा…पुण्यातील राष्ट्रवादीचे ३०० ते ३५० कार्यकर्ते मुंबईत जाणार, तीन ठराव मंजुर, पाठिंबाही ठरला
दरम्यान, शरद पवार यांच्या बैठकीला देखील आमदारांची संख्या वाढत आहे. संपुर्ण राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मुंबईत बैठकीसाठी हजर होत आहे. यातच आता अजित पवार यांच्याकडे जर ३० आमदारांचा पाठिंबा असला तर अजित पवारांचा बंड यशस्वी होईल, असं सांगितलं जात आहे. तर अजित पवार यांच्याकडून फोनाफोनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? अजित पवारांचा बंड यशस्वी होणार का ? आतापर्यंत किती आमदार बैठकीला पोहचले ?
हेही वाचा…“जर शरद पवारांनी भेटायला बोलवलं तर..,” छगन भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीत “पॉवर फुल्ल” कोण ? पुतण्या काकांवर भारी पडणार का ? दोन्ही गटांच्या बैठकीत आमदारांची रेलचेल
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर वारं फिरलं..! शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतणार, बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…विश्वासू नेत्यांनी दगा दिला, शरद पवार आक्रमक, पहिली सभा त्याच बंडखोराच्या मतदारसंघात