मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. यातच मागील काहि दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून जे काही नाट्यामय घडामोडी घडल्या. त्यावरून या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. यावरून आता भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अजित पवारांवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
सगळेच एकाचेच एकच आहे. अजित पवार काही भाजपसोबत जात नाही. एकदा नाही दोन दोन वेळा हे नाटक झालं आहे. पहाटेच्या शपथविधीलाही झालं. भाजपने केव्हाच म्हटलं नाही की अजित पवार भाजपमध्ये येणार आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याच काम राष्ट्रवादी करते. अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत. ही सगळी नौटंकी आहे. अशी टिका अनिल भोंडे यांनी केली आहे.
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शरद पवार यांचा राजीनामा आणि माघार झाल्यानंतर पहिल्या दिवशी वाटलं होतं की त्यांच्या चेले चपट्यांना रडायला लावतील. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”