मुंबई : आज जरी मुख्यमंत्री असतो तरी येथे येऊन प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा केली असती. विरोधक माझ्यावर आरोप करतात. पण आज सुपारी घेऊन आलो असतो तर माझी तुमच्यासोबत बोलण्याची हिमंत झाली नसती. मग त्या सुपारीबाज येथे येऊन का तुमच्याशी संवाद साधत नाहीत. असा प्रतिहल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारसह भाजपच्या नेत्यांवर चढवला. आज उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांवरही टिकास्त्र सोडलं. आज संपुर्ण महाराष्ट्रातील पोलीस बारसू येथे आणले आहेत. आज जर तुमच्या गावात असा प्रकल्प आला असता अन् तुमच्या आई वडिलांना घरातून बाहेर काढलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? असा सवालही त्यांनी केला. सरकार येत आणि जातं. अन् हे सरकार कधी पडेल ते सांगता येत नाही. सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू. परंतु जे पोलीस दांडूगे दाखवताहेत. त्यांचाही प्रश्न आज लोकांसमोर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सुचनवजा सांगितलं.
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
मुख्यमंत्री असताना कधी सुडाने वागलो नाही. परंतु आमच्या माता बघिनींच्या डोक्यावर लाठ्या काठ्या बसत असतील. तर त्याचा हिशोब आम्हाला करावाच लागेल. तसेच हा प्रकल्प गुजरातला द्या अन् ते सर्व प्रकल्प आम्हाला द्या. असंही विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?