मुंबई : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे म्हणूनच त्यांच्यासोबत गेलो आहे. ते मुख्यमंत्री नसेल तर आम्ही नाही हे स्पष्ट आहे. त्यात काय लपवायचं नाही. मुख्यमंत्री बदलणार नाही आणि बदलण्याचा काही कारणही नाही. असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
हेही वाचा…अजित पवार गटातील अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता पोहचला शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
२४ तारखेपर्यंत शिंदे समितीने अहवाल द्यायचा आहे. पुण्यात ७५ टक्के नोंदी सापडल्या आहेत. मराठा म्हणून वेगळं आरक्षण मिळणार नाही. ते ओबीसीचं असल्याची प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंनी दिवाळीत केला डबल धमाका,” राज्य सरकारवर साधला निशाणा
दरम्यान, मराठा समाजाला आर्थिक मागासवर्गीय आरक्षणातून १० टक्के फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांना राजकीय फायदा उचलण्याची मनिषा आहे पोरांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय भल्यासाठी ते आग्रही आहेत. असा थेट आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वडेट्टीवार अन् जरांगे पाटलांच्यामध्ये दिवाळीच्या आधी फटाके फुटले, आरोप-प्रत्यारोपांच्या रंगल्या फैऱ्या
हेही वाचा…ससून रूग्णालयात १७ लाख रूपये ललित पाटील नेमका कुणाला द्यायचा? ड्रग्जप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
हेही वाचा…“अंतिम शब्द शरद पवारांचा की अजित पवारांचा,” दिलीप वळसे पाटील म्हणाले…
हेही वाचा…“आत्ताही शरद पवारांचंच मार्गदर्शन,” शरद पवारांच्या भेटीवर ‘दिलीप वळसे पाटलां’चं मोठं विधान
हेही वाचा…उद्धव ठाकरे अडचणीत ? सुप्रिम कोर्टात ‘या’ प्रकरणाबाबत ठाकरेंच्याविरोधात अवमान याचिका दाखल