जालना : आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाच्या ठिकाणाहून मुंबईत जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पाटलांना भांबरी गावातूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.यातच आता मनोज जरांगे पाटलांच्या तीन सहाकार्यकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राज्यात आगामी काही दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषणाच्या ठिकाणाहून मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी रोखल. तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुढे भांबेरी गावात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. तर आज सकाळी त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करून पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झालेत.
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या जरांगेंच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा.जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं