जळगाव : भाजपमधून बाहेर पडलेले नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगल्या आहेत. यावर खासदार रक्षा खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर महाराष्ट्रात आणि इतर राज्यात इतर पक्षाचे नेते भाजपमध्ये येत आहेत. अशोक चव्हाण यांचा देखील भाजपात प्रवेश झाला. नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच होईल. असे विधान खडसे यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून चांगलेच घुमजाव झालंय.
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार या वक्तव्यावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर एक लक्षात ठेवा मी आवाहन केलेलंच नाही. मला सरळ पत्रकारांनी विचारलं नाथाभाऊ आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय ? नाथा भाऊ आले तर जी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया असेल, तीच माझी प्रतिक्रिया असेल मी आवाहन वगैरे काहीही केलेलं नाही, अशा शब्दात खडसे यांनी त्या वक्तव्यावरून न सरळ घुमजाव केलं आहे.
हेही वाचा...तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पुर्ण, एक लाखाचं चेक तयार पण…
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचा पत्ता कट होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. अलिकडेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पाटील त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीत केतकी पाटील यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा.जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?