नागपूर : काॅंग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेला देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसच्या नेत्यांची जाहीर सभा होत असून काॅंग्रेसमधील अनेक राज्यातील आजी माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी तीन व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. यातच नागपुरात येऊन कैन्हया कुमार यांनी दमदार भाषण करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ
नागपुरात काॅंग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला जातोय. जे लोक नागपुरला संघ भूमी बनवण्याचं इच्छा व्यक्त करतात. त्यांना आव्हान देतो की जोपर्यंत काॅंग्रेस पक्ष जिवंत आहे, ‘देशात काॅंग्रेसचा कार्यकर्ता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघ भूमी नाही तर दीक्षा भूमी बनवणार’ असं विधान कन्हैया कुमार यांनी केलं आहे. कन्हैया कुमार नागपुरातील स्थापना दिनाच्या सभेत बोलत होते.
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता
दरम्यान, काॅंग्रेसला अनेक लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवण्याचा विचार करणारे संपले. महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचारबाबत निरूपयोगी सरकारनं काही काम केलं नाही. अशी टिका माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवार नागपुरातील स्थापना दिनाच्या सभेत केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! ‘या’ विषयावर झाली ४० मिनिटे चर्चा
हेही वामहेश लांडगे समर्थक विजय फुगेंचा ‘डीपीडीसी’मध्ये बंडाचा झेंडा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर माघार
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
हेही वाचा.पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल