मुंबई : महाराष्ट्रचं मराठी माणसाचं नुकसान कसं होईल याचा प्रयत्न दिल्लीतील अदृश्य शक्ती करीत आहे. केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांना देखील तसंच वागवतात. असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…“..म्हणून मी संत तुकाराम महाराजांबद्दल तसं बोललो,” बागेश्वर बाबांचा पुन्हा माफिनामा
तसेच त्या पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, या सर्वांमध्ये कॉमन फॅक्टर सर्व जण मराठी स्वाभिमानी आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्याचं कामं दिल्लीची अदृश्य शक्ती करत असल्याची टिका देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…“एक फुल अन् दोन हाफ सरकारमुळे राज्याचं मोठं नुकसान,” वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टिका करतांना दिसत आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्था, तसेच इतर काही घटनांवरून सुप्रिया सुळे सातत्याने टिका करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“तुम्हीच सांगा..,तर काय करायला हवं ?” ऐकलं नाही तर मनसे खळखट्याक करण्याच्या तयारीत
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…शरद पवार गटातील खासदारांची उपराष्ट्रपतींशी भेट अन् इकडे प्रफुल पटेलांच्या मनात धडकी भरली