मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने सपाडून मार खाल्ला आहे. पंजाबमधील देखील काॅंग्रेसने सत्ता गमावली आहे. तर 403 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या 2 जागांवर पुढे आहे. तर उत्तराखंड, मणिपुरमध्ये देखील अशीच स्थिती बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जनतेला जो मतदान देऊन कल दिला आहे. तो आपण मनापासून स्वीकारा. तसेच ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षांचे नेते निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन. असं त्यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काॅंग्रेसने जोरदार प्रचार सभा घेतल्या होत्या परंतु जनतेने त्यांच्याविरोधात कल दिला आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आम्ही भरपूर काही शिकण्यासारखं होतं. यापुढे आम्ही भारतातील लोकांच्या हिताचं काम करू. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कठोर मेहनत घेतली आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पंजाबमध्ये मागील काही वर्षापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काॅंग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. त्यापासून पंजाबच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली होती. याचात फटका काॅंग्रेस बसला असल्याचं सांगितलं जात आहे.
Read also:
- मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
- उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी
- गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
- केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार! अति विराट सभा, झंझावती दौरा
- महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान