मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील भाषणांमुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा समोर आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर सध्या चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. अशातच आता निलेश राणे यांनी राज ठाकरे आणि हिंदुत्वाबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे.
विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा. भाजप हा देशात एव्हाना राज्यात हिंदुत्ववाला मोठं करणारा एकमेव पक्ष आहे. हे वेगवेगळ्या घटनांवरून वारंवार सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने देशात हिंदुत्वाची लाट आलेली आहे. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे जात आहे. भाजपच्या विचारसरणीला पकडून कोणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू. जर राज ठाकरे हे हिंदूत्ववाची भूमिका मांडत असेल तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करू.असंही ते म्हणाले.
व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार संपवत पक्षाची ओळख मिटवून बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करू. बाळासाहेबांचे विचार कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत संपवला जात असेल तर ते आम्हाला बघवणार नाही, असंही ते म्हणालेत.
राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार संपवत पक्षाची ओळख मिटवून बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करू. बाळासाहेबांचे विचार कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत संपवला जात असेल तर ते आम्हाला बघवणार नाही, असंही ते म्हणालेत.
Read also:
- “शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
- “शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर
- देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
- काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या