मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
“सध्या राजकारणाची पातळी खुपच घसरली, आत्मचिंतनाची गरज”; सुप्रिया सुळे
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार आहे. तर दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांगकल्याण विभाग स्थापन करण्यात येणार आहे. तसेच 3 डिसेंबरपासून विभाग कार्यरत अधिसंख्य पदावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांना काही सेवाविषयक लाभ देणार आहे. तसेच अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सत्ता आणून देतो. असं कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टोला हाणला आहे.
“अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात
त्याचबरोबर सोलापुर-तुळजापुर- उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकरवर येणार आहे. तसेच राज्य शासनाची 453 कोटी 46 लाख रूपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्ट्याच्या दस्तांना 1 हजार रूपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्टा दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्यांना होणार आहे. तसेच फायदा गावोगावी इंटरनेट च्या सुविधा वाढविणार आहे. तसेच राज्यातील 2386 गावांमध्ये बीएसएनएल ला मनोरे उभारण्यासाठी 200 चौ. मी. जागा मोफत देणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटींच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. 4317 क्षेत्राला लाभ मिळणार आहे.
Read also
- “निवडणुकींच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात”; सेनेचा टोला
- येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
- “या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
- “बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत
- “महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ