Tag: राज्य सरकार

त्यांना चोपल्याशिवाय ते सुधारणार नाहीत – बच्चू कडू

बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ...

Read more

प्रवासी, मालाच्या वाहतुक निर्बंध हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – अनिल देशमुख

कोरोना व्हायरस महामारीमुळे सरकारने देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवली. दैनंदिन जीवन सुरळीत करण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. केंद्र सरकारने ...

Read more

‘भिकारी आणि त्यांच्या लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काय योजना आहेत ?’

  भीक मागणाऱ्या लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काय उपाययोजना आखल्यात ? असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. तसेच ...

Read more

भाजपा दूध उत्पादकांच्या पाठिशी, न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही – देवेंद्र फडणवीस

राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले ...

Read more

“राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण त्याची ही वेळ नाही”

येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून त्यावर ...

Read more

‘यात तुम्ही काय करुन दाखवले?’; आशिष शेलारांचा सरकारवर निशाणा

मुंबईतील झोपडपट्टीमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचं सेरो सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील 57 टक्के लोकांना ...

Read more

60 वर्षापुढील राजकारण्यांनी सर्वात आधी राजीनामे द्यावे, ‘त्या’ निर्णयावरून विक्रम गोखले भडकले

लॉकडाऊननंतर आता सरकारने काही नियमांसह  चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र यात 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर ...

Read more

स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी –  प्रविण दरेकर

स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे”, अशी टीका  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ...

Read more

‘राज्याकडे साखर सम्राटांची कर्ज माफ करायला पैसे आहेत, डॉक्टरांचे पगार द्यायला नाहीत’

कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केरळमधील 40 डॉक्टर्स आणि 35 नर्सेसचे पथक मुंबईत आले होते. ...

Read more

“कोणाचा मंत्री कुठे फिरतोय, हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते”

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी ...

Read more
Page 31 of 32 1 30 31 32

Recent News