मुंबई : भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप. शिवसेना भाड्यावर चालत नाही, निष्ठेवर चालते. शिवसेना हिंमतीवर चालते. खालच्या पातळीवर आला आणि हिंदुत्वाचा टेंभा मिरवता. मला देशाचा नेता व्हायचं नाही. लोकांना जागं करायचंय असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन चिरडलं”, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
हूकूमशाही आणणारा हूकूमशहा जन्माला येऊच द्यायचा नाही. विशेष अधिवेशनात वटहूकूम काढून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिलं. तसेच शरद पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. परंतु त्यातून अजित पवारांचं नाव गाळण्यात आलं. त्यामुळे भाजपने आता वाशिंग मशिन काढावी,असा चिमटाही त्यांनी काढला.
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
दरम्यान, इंडियावर टीका करायला वेळ आहे, पण आंदोलकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जालन्यात कार्यक्रम घ्यायचा होता, म्हणून आंदोलन मोडून काढलं. असं म्हणत उद्धव ठाकरेंची शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यावर टिका केलीय. चहाचा कप एक आणि पिणारे अनेक अशी स्थिती. पोलीस तुमच्या घरी, आम्ही तुमच्या घरी ही कोणती पद्धत? असा सवाल देखील त्यांनी भाजपला केला.
READ ALSO :
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
हेही वाचा…“फडणवीस क्रूरतेच्याबाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकताहेत, अगोदर ‘वारकरी’ अन् आता ‘मराठा बांधव’”