नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशन मणिपुरच्या मुद्यावरून चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव संसदेत मांडला. त्यावरूनही संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. याच वेळी राज्यसभेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार असून या खासदारांना यावेळी निरोप देण्यात आला.
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी या सदस्यांना निरोप देण्यात आला. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचाही समावेश आहे. मात्र, हा कार्यकाळ संपला असला तरीही ते पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य होतील, हे स्पष्ट आहे.
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशिवाय आणखी ३ भाजप खासदारांचा राज्यसभेतील कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. तर तृणमुल काॅंग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंद्रु शेखर रे यांचाही कार्यकाळ संपुर्ष्टात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका