मुंबई: खासदार संजय राऊत यांनी, ‘शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल, तर होय, आम्ही गुंड आहोत आणि आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत,’ असं विधान केलं होते. यावर सुधीर मुनगंटीवार याच्याकडून प्रत्तुर देण्यात आहे आहे.
हे पण वाचा: तुम्ही स्वबळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार, हे चालणार नाही!
हे पण वाचा: फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
आम्ही गुंड आहोत आधी अशी भाषा करायची, आणि दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर त्यांना जोड्याने मारयची भाषा करण्यात येते, हे मनाल न पटणारे आहे. ठाकरे यांच्या भाषणात जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुची वाक्या काय आहे, हे सर्व माहित आहे. परंतू हिंदु विषयी नेमकी तुमती भुमिका काय हे स्पस्ट करा. हीच जनेतेला अपेक्षा होती. ठाकरे यांच भाषण हे वर्धापनाचे नव्हेतचे, ते भाषण फक्त फक्त आपली खुर्ची बचाव भाषण होते. सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गॅंग प्रमुखाचे भाषण..! असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हे पण वाचा: “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
हे पण वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय महत्वाची बैठक
सत्तेसाठी स्वबळाची भाषा करणाऱयांना लोक जोडय़ाने
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘स्वबळा’चा नारा देणाऱयांना चांगलेच तडकावले. ते म्हणाले, स्वबळ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे. केवळ निवडणुकीसाठी स्वबळ असू नये. न्याय्य हक्क मागण्यासाठीदेखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार? तसेच कोविडनंतर काय परिस्थिती उद्भवणार आहे याचा विचार करावाच लागेल. अनेकांच्या घरात कर्ता माणूस गेला. कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. काहींची रोजीरोटी मंदावली आहे. देश चिंतेत आहे. देशवासीय चिंतेत आहेत. अशा वातावरणात सत्तेसाठी स्वबळाची भाषा करणाऱयांना लोक जोडय़ाने मारतील.