मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भाजप कायम आहे. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. तरी त्या ठिकाणी ते भावनेने बोलेले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठीशी आहेत. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून पदमुक्त करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
“शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राज्यापालांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच उदयनराजे यांनी राज्यपालांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिला आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करू शकतन नाही. असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
“गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया
त्याचबरोबर राज्यपालांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. त्यांच्या भावनेच्या पाठिशी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कोणी प्रेरणास्त्रोत कोणी असूच शकत नाहीत. असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काही काळात राजकारण चांगलंचं तापण्याची शक्यता आहे.
“देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल
दरम्यान, राज्यात होत असलेल्या विरोधाला पाहून भगतसिंह कोश्यारी यांनी देखील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अलिकडेच दिल्ली दौरा देखील केला. त्यावेळी त्यांना यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Read also
- “या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी
- राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
- “ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
- “पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
- “देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप