नवी दिल्ली : आज देशातील राजकारणात उभं राहून सांगू शकतो की मी कट्टर इमानदार नेता आहे. आज देशात असा एकही नेता स्वत: ला इमानदार म्हणून सांगू शकेेल. आज भाजपच्या नेत्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी स्वत: उभं राहुन सांगावं की इमानदारीने काम केलं आहे. त्यामुळे विरोधक आमच्यावर राजकीय चिखलफेक करीत आहे. असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
“हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट
सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली महानगरपालिकेसाठीही 5 डिसेंबरला मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपला आपचा मोठा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आपवर निशाणा साधला जात आहे.
“काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान
त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आवाहन दिलं आहे. आजपर्यंत आम आदमी पार्टीतील अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली. सर्व केंद्रीय तपास यंत्रणा नेत्यांच्या पाठीमागे लावून दिल्यात. परंतु आजपर्यंत एकही नेत्यांबाबत ठोस पुरावा गोळा करू शकले नाहीत. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी 18 तास काम करीत असल्याचं सांगत आहेत. परंतु त्यांनी जर कमीत कमी 2 तास तरी काम केलं तरी देशातील समस्या दुर होतील. असा टोलाही अरविंद केजरीवाल यांनी लगावला.
Read also
- “शरद पवार, उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची मला किव येते”; गुणरत्ने सदावर्ते
- “राज्यात ठाकरे हेच खरं सरकार, तुम्ही आज बघतच रहा, ;” ठाकरेंची बुलढाण्यात आज सभा
- पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!
- “जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर.!” काॅंग्रेसची शिंदेंवर जहरी टिका
- राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”