मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. अलिकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यात शहिदांच्या स्मृतीत अभिवादन करताना राज्यपाल पायातली चप्पल घालून होते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल हटाव असा नारा राष्ट्रवादीने दिला आहे.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य
मुंबईत आज मुंबईत झालेल्या बॉम्ब हल्यात शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राज्यपाल गेले होते. मात्र यावेळी शहिदांना अभिवादन करताना राज्यपालांनी पायतली चप्पल काढलीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता जोरदार टिका होऊ लागली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
“देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सावध रहा!” भुजबळांचं कार्यकर्त्यांना इशारा
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र व मराठी माणुस यानंतर राज्यपालांकडून आज परत हुताम्त्यांचा अपमान…! महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन. पायात चपला घालून केले. 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतीत अभिवादन. असं म्हणत राज्यपाल हटाओ असा नारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
छ. शिवाजी महाराज, म.ज्योतिराव फुले, सावित्रीमाई ,महाराष्ट्र व मराठी माणुस यानंतर राज्यपालांकडुन आज परत हुतात्म्यांचा अपमान ! महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन! पाया त चपला घालून केले २६/११च्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतीस अभिवादन.#राज्यपालहटाओ pic.twitter.com/N1GVIMZZJn
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2022
Read also
- “हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट
- “काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान
- उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
- एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
- “गुवाहाटीला निघालेल्या आमदारांचा कामाख्या देवी बळी घेणार”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं