मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अलिकडेच धमकीचा फोन आला होता. एका प्रकरणामध्ये डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरूणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी याप्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा आरोपीला गुजरातमध्ये अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई”
हे सर्वांना माहिती आहे. ज्या जिल्ह्यातून जयसिंघानी येतो, तेव्हा जिल्हाप्रमुख कोण होते ? पण मला यात जायचं नाही आहे. कारण, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात जाऊ शकतात, हे खुप गंभीर आहे. असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांना विधानभवनाच्या परिसरात याबाबत विचारले असता. त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…““नाशिकचे प्रवीण अलई यांची भाजपच्या ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी निवड,” बावनकुळेंनी केली घोषणा
तक्रार दाखल केल्यानंतर बुकी अनिल जयसिंघानी गेल्या काही दिवसापासून फरार होता. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विशेष ऑपरेशन आखण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता तब्बल पाच दिवसानंतर गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा…“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?
- हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार
- हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर
- हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या आश्नासनानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची तलवार म्यान, ७ दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय
- हेही वाचा…हक्कभंगाच्या नोटीशीला संजय राऊतांचं उत्तर, राऊतांनी डावच पलटवला, समितीचीच गोंधळात