मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि इतर काही मुद्यांवरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर झाल्या नाहीत. त्याची वाट सध्या राज्यातील राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि जनता पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुमासदार उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…““नाशिकचे प्रवीण अलई यांची भाजपच्या ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी निवड,” बावनकुळेंनी केली घोषणा
आम्ही सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं आहोत. कारण आमच्या निवडणुका कधी लागणार. मार्च किंवा ऑक्टोंबर असं चालु आहे. त्याच्यामध्ये बहुदा मला दहावी नापास झाल्यासारखंच वाटत आहे. कधी ऑक्टोंबर तर कधी मार्च असचं वाटत आहे. त्यामुळे दहावी नापास झाल्यासारखं आमचं सध्या चालु आहे. अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांवर केली आहे.
हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकरी आडवा झाला, अन् अजून पंचनामे नाहीत,” विरोधी पक्ष सभागृहात आक्रमक
सध्याची परिस्थिती पाहता निवडणुक ही नुसती निवडणुक येत नसते. ती वातावरणात असते. त्यामुळे ही निवडणुक सध्या मला वातावरणात काही दिसत नाही. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार
- हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर
- हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या आश्नासनानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची तलवार म्यान, ७ दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय
- हेही वाचा…हक्कभंगाच्या नोटीशीला संजय राऊतांचं उत्तर, राऊतांनी डावच पलटवला, समितीचीच गोंधळात
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा आरोपीला गुजरातमध्ये अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई”