पुणे : जीएसटीच्या परताव्याबाबत पंतप्रधानांनी काही वक्तव्य केल्याचे माझ्या ऐकिवात आहे. जीएसटीचा परतावा पाच वर्षांसाठी ठरला होता, तो काळ आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे उरलेले जीएसटीचे पैसे पुढच्या दोन-तीन महिन्यात येतील, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
जीएसटीच्या परताव्याबाबत पंतप्रधानांनी काही वक्तव्य केल्याचे माझ्या ऐकिवात आहे. जीएसटीचा परतावा पाच वर्षांसाठी ठरला होता, तो काळ आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे उरलेले जीएसटीचे पैसे पुढच्या दोन-तीन महिन्यात येतील, त्या तुलनेत राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. वन नेशन, वन टॅक्स ही संकल्पना जीएसटीच्या निमित्ताने पुढे आली. त्यामुळे केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावताना एक मर्यादा आखून दिली, तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. राज्यांनाही त्यांचा कारभार करायचा असतो, अर्थचक्र सुरळीत चालवायचे असते. जीएसटी, एक्साईज, रेव्हेन्यू या ठराविक गोष्टीमधूनच आपल्याला टॅक्स मिळतो, अशी माहिती अजित पवारांनी सांगितले.
देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
नवनीत राणा या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. 2019 ला पुुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तापसण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काॅंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असंही कुणालाही वाटलं नव्हतं. तसेच एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते पंरतु आज ममता बॅनर्जी भाजपच्या कट्टर विरोधी आहेत.
दरम्यान, नवनीत राणा या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. 2019 ला पुुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तापसण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काॅंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असंही कुणालाही वाटलं नव्हतं. तसेच एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते पंरतु आज ममता बॅनर्जी भाजपच्या कट्टर विरोधी आहेत.
Read also:
- “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
- राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
- राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
- राज ठाकरे औरंगाबादमध्ये गरजणार! तर फडणवीसांची मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा; 1 मे रोजी राज्यात ‘राजकारण’ तापणार