मुंबई : लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक होणार अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. त्यामुळे असे झाल्यास राज्यात पुढील महिन्यात निवडणुकांचा मोठा धडका सुरू होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागा जिंकण्याचे महायुतीने लक्ष्य ठेवले असून अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपजमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन -चार दिवसांमध्ये काही कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देऊन कॉंग्रेसबाहेर पडतील ही संख्या १४ पर्यंत असून आज फक्त अशोक चव्हाण यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. तर नांदेडमध्ये मोठी सभा होणार असून इतर आमदार आणि काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण
“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल