वर्धा : राज्यात मागील वर्षी विकास निधीवरून मुख्यमंत्र्यांसह ५० आमदारांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. अशातच माझ्या पत्रं दिलेलं नसतांना मतदारसंघासाठी विकास निधी आलाच कसा ? असा सवाल करीत भाजपच्या आमदारांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजप आमदार दादाराव केचे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं. तसेच निधी वळता केलं नाही तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. असा सुचकवजा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला आहे.
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल
कारंजासाठी दिलेला निधी आष्टीत व आर्वीत वळता करा. मागणी नसताना हा निधी कसा मंजूर झाला? फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या निधी मंजूर करण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन दिवसातं मंजूर केलेला निधी तात्काळ रद्द करावा व तो आर्वीला द्यावा, असा निर्णय न घेतल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. असं म्हणत केचे यांनी इशारा दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी