मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून येत आहे. जुलै २०२२ ला राजकीय पक्ष कोणता होता? जर फेब्रुवारीमधील राजकीय पक्षाला तुम्ही जुलै २०२२ चा पक्ष समजत असाल तर ते हास्यस्पद आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या पत्रकात ११९ पानांवर स्पष्ट केलं आहे. त्यात कोर्टाने व्हीपबद्दल दिलं आहे. तर तुम्हाला याबद्दल बोलण्याचा चॅन्सच नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या सत्तासंघर्षावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावले आहे.
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?
सर्वोच्च न्यायालयच्या निकालावर टिका टिप्पणी करणं म्हणजे एखाद्या बाजूला सरकरण्यासारखं आहे. सर्वोच्च न्यायलयाने तुम्हाला पक्षनिरवेश बाजूला ठेऊन, तसेच एका बाजूने विचार न करता सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत आहे. अशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी बोलायला पाहिजे. असंही आव्हाडांनी सांगितलं. त्यावेळी राजकीय पक्ष कोणता होता. त्या राजकीय पक्षाचा व्हिप मान्य करावा लागेल. असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्यांच्यासारखा बुद्धिमान, चातुर्य, चणाक्श, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असं कसं काय बोलू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने १४१ पांनाचा जो रूल बुक दिला आहे. त्याच्या बाहेर कुणीच जाऊ शकत नाही. तसेच माझ्यासारखा काहीच न शिकलेला सामान्य माणसाला ह्या बुकवरून सगळं समजतं. नार्वेकर तर मोठे घराण्यातले वकिल आहेत. आम्ही तर अनपड आहोत. याबाबतीत असंही आव्हाडांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’’”
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर