Tag: jitendra awhad speech

“तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही ?”आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

पुणे : शिरूरसह पुणे, मावळ यांच्यासह राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात ...

Read more

“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…

रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र ...

Read more

६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट

नवी दिल्ली : जग भ्रंमतीवर निघालेल्या एका ब्राझिलियन बाईकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांढा भागात ७ जणांनी सामुहिक बलात्कार ...

Read more

“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पळवल्याचा आरोप करण्यात आला. यातच आता दुध क्षेत्रात ...

Read more

“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारातमीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणासंह विविध गोष्टींवर भाष्य केलं. यातच ...

Read more

“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला

मुंबई : आगामी महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार असल्याने उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अर्थमंत्री निर्मला ...

Read more

लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले

मुंबई : सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर एक महत्वाची ...

Read more

“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात एव्हाना ...

Read more

बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्तविधानावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात ...

Read more

“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार

मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

Recent News