मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या आपात्रतेचा निकाल कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील धोका काहीसा कमी झाला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या जिल्ह्याप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महत्वपुर्ण सुचना करत यानिकालानंतर महत्वाचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्यातील लोकांपर्यंत पोहचवा. यामध्ये निकालानंतर शिंदे गट आणि भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते लोकांना समजून सांगा. तसेच निकालानंतर आपले सकारात्मक मुद्दे लोकांनापर्यंत पोहचवा. असंही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यंना सांगितले आहे.
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून बेकायदेशीर ठरवलं आहे. तेही लोकांना पटवून सांगा. त्याउलट अजय चौधरी यांना गटनेता तर सुनील प्रभू यांना प्रतोदपद असल्याचं कोर्टाने शिक्कामोर्तेब केला आहे. निवडणुक आयोगानं विधीमंडळाच्या संख्याबळानुसार निर्णय घेऊ नका. असंही ठाकरेंनी आदेश दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’’”