छत्रपती संभाजीनगर : गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. या निकालामुळे राज्यातील राजकीय बदलाचे वारे वाहणार असून त्यानंतर राज्यातील राजकीय दिशा ठरणार आहे. आता याच पार्श्भूमीवर शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट दाखवू शकतात. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असता. तर लगेच केला असता. परंतु त्यांच्या अंतर्गत वादामुळे तो विस्तार रखडला आहे. असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद एकले गेले आहेत. कायद्याचा सर्व किस यामध्ये पडलेला आहे. अन् सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल. तो महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरेल. अशी आशा देखील अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?
हेही वाचा…पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने रान पेटलं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर नाना पटोले
हेही वाचा…“१६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे”, विधानसभा अध्यक्ष
हेही वाचा…राष्ट्रवादीचा पुढचा वारसदार कोण? शरद पवारांनी थेट नावचं सांगितली, वाचा यादी