मुंबई : विधान मंडळातील सदस्यांना निलंबण करण्याचा अधिकार संपुर्णपणे विधानसभा अध्यक्षांना असतो. त्यामुळे संविधानाची शिस्त आणि संविधानिक नियम यामध्ये कोणतीही अडचण होऊ नये. अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपली न्यायव्यवस्थेला आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्ये माहिती आहेत. त्यामुळे संविधानाच्या नियमानुसार योग्य तो निकाल लागेल. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?
राज्यातील १६ आमदारांबाबत काही याचिका विधानसभेच्या दालनात आल्या आहेत. त्यांना आमच्याकडून यासंबंधी नोटीस पाठवल्या आहेत. तसेच ज्या ज्या वेळी विधानसभा अध्यक्ष नसतील तर त्यांचे अधिकार उपाध्यक्षाकंडे अधिकार असतात. परंतु ज्यावेळी अध्यक्ष पदावर येतो. त्यावेळी ते अधिकार अध्यक्षांकडे येतात. यातच आता कोणत्याही संस्थेला विधानसभा सदस्याला निलंबीत करण्याचा अधिकार नसतो. त्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो. असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठांपैकी एक न्यायाधीश येत्या १५ मे रोजी निवृत्त होत आहे. त्यामुळे याचा निकाल अगोदरच लागण्याची शक्यता कायदेतज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचा पुढचा वारसदार कोण? शरद पवारांनी थेट नावचं सांगितली, वाचा यादी
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”