मुंबई : राजकारणातील चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडतात, परंतु मोदी कोणतंही प्रकरण पुर्णत्वास नेत नसून फक्त समोरच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडवून भिती दाखवत आहे. उद्दा जर कर्नाटक आणि केंद्रातील सत्ता गेली तर नरेंद्र मोदी देखील याच निर्णयामुळे तुरूंगात जाऊ शकतात. असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील राजकारणावर देखील यावेळी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दोनवेळा भाजपमध्ये जातो असे वातावरण निर्माण केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली. ते दोन्ही वेळा बोलले आणि त्यांनी दोन्हीवेळा घुमजाव केले. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
देशभरात उरलेले सर्वजण घाबरत असले तरी अजित पवारांनी या दोघांनाही फसवले. कोणाला कधी, कुठे मुख्यमंत्रीपद चिकटेल/ त्यावर अजित पवार भाजपमध्ये जातील की नाही? हे अवलंबून राहील. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले