नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकार शर्तिचे प्रयत्न करतताना दिसत आहे. सध्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. परंतु केद्रसरकारकडून राज्याना पाहिजे त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नसल्या, कारणाने राज्याकडून लसीकरण केंद्र अद्याप तरी बंद केली जात आहे, असे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सर्व परिस्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार म्हटले आहे.
केंद्रसरकारने दि.१३ (गुरुवारी) कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर राजकीय नेत्यानी वेगवेळ्या प्रतिक्रिया उपटल्या आहेत. सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत की, जो पर्यंत भारतातील नागरिकाचं लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण लोकांचे जिव वाचऊ शकत नाही. हे करायचं असेल तर मोदी सर कारला प्रत्येक महिन्याला ३०० मिलियन डोस द्यावे लागतील. पण ते यात अपयशी ठरले आहेत,’ असे ही ओवेसी यांनी म्हटले आहे.
Read Also :
- ‘पंतप्रधानांनी पाकिस्तानात बिर्याणी खाल्ली, तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का?’
- महाविकास आघाडीत वाद ? मुख्यमंत्री ठाकरेंची पवारांकडे नाराजी
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’
- अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, जमा होणार किसान योजनेचा आठवा हप्ता
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’