मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटत असतांना चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांना समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु सीमावाद आणखीच चिघळत चालला आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“प्रकल्प झाला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटवू”, बारसूत जाऊन उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला गर्भित इशारा
संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा फोटो असलेला आणि त्यावर हरवलेले आहेत. असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीमाभागात मराठी जनता संयुक्त महाराष्ट्रासाठी एकाकी लढत असताना त्यांना साथ द्यायचं सोडून हे कोणत्या बिळात लपून बसले आहेत. हे त्यांना त्यांनाच ठाऊक असाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”
त्याचबरोबर चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई अशा दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात याची नोंद राहिल. मराठी माणसांचे गद्दार. दुसरे काय ? असा सवालही त्यांनी केलं आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
दरम्यान, ज्या मुंबईकरांनी भरभरून दिलं त्यांची फसवणुक करणे, ज्या कोकणवासीयांनी प्रेम केलं. त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे. ज्या महाराष्ट्राने युतीला मतदान केले. त्यांचा विश्वासघात करणे यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार होते. अशा नोंदी झाल्या आहेत. इतिहासातं असं भाजप नेते केशव उपाध्यय यांनी म्हटलं आहे.
◾️ज्या मुंबईकरांनी भरभरून दिल त्यांची फसवणूक करणे
◾️ज्या कोकणवासीयांनी प्रेम केल त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे
◾️ज्या महाराष्ट्राने युतीला मतदान केले त्यांचा विश्वासघात करणे
या साठी @OfficeofUT व @rautsanjay61 जबाबदार होते अशा नोंदी झाल्या आहेत इतिहासांत https://t.co/A0FEEJqq9A— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”