जालना : बीड येथे मराठा आंदोलकांकडून झालेल्या जाळपोळीच्या घटनानंतर संपुर्ण राज्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख आमदार-खासदारांच्या घरांबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थानाबाहेरील तब्बल ३ किमी अंतरावत पोलिसांनी बॅरिगेट लावून सुरक्षा वाढविली आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज जाणार आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासून मंगेश चिवटे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेच्यावेळी शेतीचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांना उपोषणादरम्यान पाणी घ्यावे म्हणून विनंतीही करणार आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना आरोग्य मिळावं आणि आंदोलनाला यश यावं यासाठी फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावाचे सरपंच मंगेश साबळे यांच्याकडून रक्ताभिषेक करण्यात येणार आहे. गेवराई पायगा या गावात हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत रक्ताभिषेक केला जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक