बीड : मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सुरूवातीला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या. जवळपास २०० ते ३०० जमावाने एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत जाळपोळ केली.
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर
प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर नगर परिषदेचं कार्यालया आग लावली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करीत कार्यालयच पेटवून दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचं कार्यालय देखील बीड जिल्ह्यात पेटवून दिलं आहे.
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”
दरम्यान, दगडफेक झाली तेव्हा मी घरात होतो. त्यावेळी कोणताही संवाद साधता आलं नाही. समाजामुळेच चार वेळा आमदार झालो. त्यामुळे समाजावर कोणताही रोष नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत