यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नारळी येथील संतोष माधव मखळे यांनी शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आज शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ मध्ये दाखल झाले आहेत. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक
आधी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला, नंतर अतिवृष्टीमुळे शेत खरडून गेले. यातून वाचलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. इतक्या संकटांनतर हाती आलेल्या पिकाला बाजारात भाव मिळणार ही शेतकऱ्यांची अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारी गेल्यानंतर त्यांच्या दारातील हा प्रश्न महायुती सोडविणार का? की फक्त मंचावरून भाषण-आश्वासन देऊन मोकळे होतील ? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथील संतोष माधव मखळे (४५) यांनी शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने मुख्यमंत्री आज यवतमाळ जिल्ह्यात येत आहे.
आधी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला, नंतर अतिवृष्टीमुळे शेत खरडून गेले. यातून…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय