मुंबई : दिशा शालीयन मृत्यू प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे पिता पुत्रावर गंभीर आरोप लावले आहेत. दिशा सालियन प्रकरणी याचिका कर्त्यांवर ठाकरेंचा दबाव असून ५० कोटीची लाच दिल्याचाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता ठाकरे विरूद्ध भाजप हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी याचिका कर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून ५० खोक्यांची ऑफर मिळाली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधातातील याचिका परत घ्या. त्या बदल्यात पन्नास कोटी तुम्हाला देतोय. एका बाजूला ५० खोक्यांची घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करायची आणि दुसऱ्या बाजूला शक्तिकाकपूर असलेल्या मुलाला वाचवायचं असा घणाघात देखील नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”
दरम्यान, दिशा शालियन मृत्यू प्रकरणाबाबत नितेश राणे आदित्य ठाकरेंवर सातत्याने आरोप करतांना दिसत आहेत. परंतु आदित्य ठाकरे नितेश राणे यांना धुडकावून लावत आहेत. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या आरोपांवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“यंदा दिवाळीत कुणालाही भेटणार नाही ?” अजित पवारांनी ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“बीआरएसचा बडा नेता शरद पवार गटात दाखल, तर माजी आमदाराला शरद पवार गटातच लागली मोठी लॉटरी”
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका