मुंबई : मागच्या वेळी होळीला आमच्या मित्राला खोटं सांगून कुणीतरी भांग पाजून दिली होती. दिवसभर त्यांचं सगळं सुरू होतं. कुणी रडत होतं. कुणी पाहत होतं. हे पाहून मजा आली पण अशा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा करावा. कर्माचा नशा करावा. असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यातली कटुता संपवण्याचा सुचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा…“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”
आज संपुर्ण राज्यात धुलिवंदन साजरा केला जात आहे. राज्यातील प्रमुख नेते आपापल्या घरी, कुटुंबीयांसोबत रंग उधळून आनंद साजरा करीत आहेत. याच वेळी फडणवीसांनी यावर भाष्य केलं आहे. विधानभवनात उभं राहुन विरोधकांना बदला घेणार असल्याचं सांगितलं होतं. आज मी त्यांना माफ करून बदला घेतला आहे. असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला. त्याआधी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीत लढली. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करत सरकारमध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. परंतु शिंदेंच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत.
Read also
- हेही वाचा…“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले
- हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”
- हेही वाचा..“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”
- हेही वाचा..“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा
- हेही वाचा..“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा