सांगली : राज्यात आज 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निकालाचा धुराळा उडाला आहे. सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी या गावात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई फडळकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पडळकर समर्थकांनी मोठ्या आंनदात जाल्लोष केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बोलबाल सुरू झाला आहे.
“पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री् हिराबाई फडळकर यांना 445 मत पडलेली आहे. तर त्यांच्या बाजूने विरोधात असलेले उमेदवाराला 105 मत मिळाली आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्कांनी मोठा आंनद साजरा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्येचा विजय झाला आहे.
हिराबाई फडळकर यांचा विजय झाल्यानंतर विधान भवनाच्या परिसरात असलेल्या गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या मातोश्रीेचं अभिनंदन केलं. त्यांनी फोन करून गावकऱ्यांचे देखील आभार मानले.
“भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदगावमध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी आपला गड राखला आहे. शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांना धक्का दिला आहे. भाजपच्या 9 जागा आणि सरपंच देखील भाजपचाच आहे. तर ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.
Read also
- भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ
- “खुद्द उर्जामंत्री बोलत असताना सभागृहात बत्ती गुल..! बल्ब, माईक सभागृह शांत
- ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
- “2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल
- भीक मागणं हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..! ठाकरेंशी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं